100 प्रसिद्ध साहित्य/पुस्तके आणि त्यांचे लेखक/ लेखिका

प्रसिद्ध साहित्य आणि लेखक/लेखिका ०१) ययाती = वि. स. खांडेकर०२) वळीव = शंकर पाटील०३) एक होता कार्वर = वीणा गवाणकर०४) शिक्षण = जे. कृष्णमूर्ती०५) अस्पृश्यांचा मुक्तीसंग्राम = शंकरराव खरात०६) शिवाजी कोण होता – गोविंद पानसरे०७) बनगरवाडी = व्यंकटेश माडगुळकर०८) तीन मुले = साने गुरुजी०९) तो मी नव्हेच = प्र. के. अत्रे.१०) आय डेअर = किरण … Read more

Share This

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त – प्रश्नमंजुषा स्पर्धा

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त – प्रश्नमंजुषा स्पर्धा (खास विद्यार्थी-शिक्षक-पालकांसाठी) सावित्रीबाई फुले या भारताच्या प्रथम महिला शिक्षीकाच नव्हें तर त्या एक उत्तम कवियित्री, अध्यापिका, समाजसेविका आणि पहिली विद्याग्रहण करणारी महिला देखील आहेत. या व्यतिरीक्त त्यांना महिलांच्या मुक्तिदाता देखील म्हंटल्या जातं. त्यांनी आपले संपुर्ण आयुष्य महिलांना शिक्षीत करण्याकरता आणि त्यांना त्यांचा हक्क मिळवुन देण्याकरता खर्ची … Read more

Share This

स्वातंत्र्यसैनिक पांडुरंग सदाशिव साने तथा साने गुरुजी यांच्या जयंती निमित्त – प्रश्नमंजुषा स्पर्धा

साने गुरुजी यांच्या जयंती निमित्त – प्रश्नमंजुषा स्पर्धा (खास विद्यार्थी-शिक्षक-पालकांसाठी) साने गुरुजींचा जन्म कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. त्या ठिकाणी खोताचे काम ते करीत असत. खोताचे घराणे साधारणतः वैभवसंपन्न व श्रीमंत समजले जाते व त्यांच्या आजोबांच्या वेळची परिस्थिती तशी होती ही. पण सदाशिवरावांच्या वेळेपासून मात्र घराण्याची आर्थिक स्थिती घसरत गेली. ती इतकी की, सदाशिवरावांचे घरदारही जप्तीत नाहीसे … Read more

Share This

जगातील सर्वात पहिले व सर्वातसर्वात मोठे General Knowledge

जगातील पहिले व सर्वात मोठे   पहिले अवकाशस्थानक – सॅल्युट – 1 ( रशिया ) पहिले अंतराळयान – स्पुटनीक – 1 (1957) भारताला भेट देणारा पहिला युरोपीयन – मार्को पोलो जगातील पहिली महिला पंतप्रधान – सिरीमाओ भंडारनायके दक्षिण ध्रुवाला भेट देणारा पहिला वीर – अमुंडसेन भारताला भेट देणारे पहिले अमेरिकन अध्यक्ष – आयसेन हॉवर अंतराळात जाणारा पहिला … Read more

Share This

भारतीय संविधान दिनानिमित्त – प्रश्नमंजुषा स्पर्धा

भारतीय संविधान दिनानिमित्त – प्रश्नमंजुषा स्पर्धा (खास विद्यार्थी-शिक्षकांसाठी) 26 नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय लोकांनी भारतीय संविधान स्वीकुत केले. म्हणून हा दिवस संपूर्ण भारतभर ‘संविधान दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. या महत्वपूर्ण दिनाचे औचित्य साधून जि. प. डिजिटल पब्लिक स्कूल, खराशीच्या वतीने ही प्रश्नमंजूषा स्पर्धा आयोजित केलेली आहे. भारतीय संविधान (भारताची राज्यघटना) हा भारताचा सर्वोच्च कायदा व पायाभूत … Read more

Share This
error: Content is protected !! You will punished with copy right claim.